सोनू वाळके,जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
भारतीय जनता पार्टी चंद्रपूर जिल्ह्यातील स्थापना दिनानिमित्य माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांनी केलेल्या विधानाने नवा वाद पेटला.पक्ष संघटना मजबूत करा आपल्या पक्षाच कॉंग्रेस होऊ देऊ नका असे सांगताना त्यांनी वरिष्ठ नेत्यावर अप्रत्यक्ष पने टोला मारल्याचा आरोप होत आहे मात्र स्वतःच्या गेल्या 15 वर्षाच्या वागणुकीकडे पाहता त्यांनीच काँग्रेससदृश्य वर्तन केल्याने अनेक कार्यकर्त्यांचे मत आहे स्वतःच्या वरिष्ट नेत्याबद्दल विधान करणे त्यामुळे लोक चांगलाच समाचार घेत आहेत.शोभाताई फडसनविस हे दीर्घ काळापासून मा आम सुधीरभाऊ यांच्या विरोधात कार्यरत आहेत हे जगजाहीर आहेच हे आता गुपित राहिले नाही त्यांच्या मंत्रिमंडळात जाऊ न देण्याचा त्यांचा वाटा आहे अशे कार्यकर्त्यांचे म्हणने आहे. आश्चर्य असे की एकही विधानसभेला किंवा निवडणुकीच्या काळात ताई नि प्रचार केला नाही व नेत्यांना निवडून आणा अशेही बोलल्या नाही असे कार्यकर्त्यांचं म्हणणे आहे त्यामुळेच पक्षात आणि कार्यकर्त्यांत आंतरिक वादळ पेटले दिसत आहे.