सोनू वाळके,जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे अंतर्गत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक राखीव शिष्यवृत्ती योजना NMMS परीक्षेत नवभारत विद्यालय मुल येथील अक्षरा संतोष चलाख व पूजा साईनाथ कारडे या दोघींची निवड झाली.त्यांना केंद्र सरकार ची वार्षिक 15000रु प्रमाणे 4 वर्षकरिता 60000रु शिष्यवृत्ती मिडणार आहे दोघांचे शाळेंचे प्राचार्य श्री ए.एच.झाडे सर,पर्यवेक्षिका व्ही एस भांडारकर मॅडम सर्व शिक्षक ,शिक्षिका यांनी हार्दिक अभिनंदन केले.