जहाल माओवादी दाम्पत्यासह महिलेचे आत्मसमर्पण, तिघांवर होते ३८ लाखांचे बक्षीस

गडचिरोली: दोन दशकांपासून माओवाद्यांच्या  चळवळीत कार्यरत   व सदस्य ते उपकमांडर अशी मजल मारुन अनेक हिंसक कारवायांमध्ये सहभागी असलेला जहाल नेता  विक्रम ऊर्फ मंगलसिंग याने पत्नी वसंती उर्फ सुरेखासह अन्य एक जहाल महिला अशा एकूण तिघांनी १४ फेब्रुवारी रोजी आत्मसमर्पण केले. त्यांच्यावर शासनाने ३८ लाखांचे बक्षीस ठेवले होते. ११ फेब्रुवारीला भामरागड तालुक्यातील छत्तीसड सीमेवरील दिरंगी […]

Continue Reading

लेकरं विचारताहेत पप्पा कधी येणार..? पत्नी, आईचा काळीज पिळवटणारा हंबरडा

गडचिरोली : ‘कालपासून लेकरं विचारताहेत पप्पा कधी येणार, त्यांच्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाही.. मी त्यांना काय उत्तर देऊ, तुम्हीच सांगा…’ अशा काळीज हेलावणाऱ्या शब्दांत शहीद जवान महेश कवडू नागुलवार (वय ३९)यांच्या पत्नी पल्लवी यांनी टाहो फोडला अन् पोलिस अधिकारी-अंमलदारांसह नातेवाईकांही अश्रू अनावर झाले. माओवाद्यांविरुध्दच्या चकमकीत वीरगती प्राप्त झालेले जवान महेश नागुलवार यांना शोकमग्न वातावरणात १२ […]

Continue Reading

नक्षल्यांचा तळ उध्दवस्थ, चकमकीत एका जवानाला हौतात्म्य; छत्तीसगड सीमेवरील कोपर्शी जंगलातील घटना

गडचिरोली :  छत्तीसगड सीमेवरील कोपर्शी नजीकच्या दिरंगी व फुलणार या गावालगतच्या जंगलात ११ फेब्रुवारीला पोलिस व माओवाद्यांत जोरदार चकमक झाली. यावेळी पोलिसांनी नक्षल्यांचा तळ उध्वस्थ केला. मात्र, चकमकीदरम्यान जिल्हा पोलिस दलाच्या सी- ६० या विशेष पथकातील एक जवान शहीद झाला. महेश कवडू नागुलवार (३९,रा. अनखोडा ता. चामोर्शी) असे हौतात्म्य आलेल्या जवानाचे नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, भामरागड तालुक्यातील […]

Continue Reading

तरुणांमध्ये योग्य संस्कार रुजवण्याकरीता भागवत सप्ताहाचे महत्वाचे योगदान*…

*तरुणांमध्ये योग्य संस्कार रुजवण्याकरीता भागवत सप्ताहाचे महत्वाचे योगदान*… महेंद्र ब्राह्मणवाडे गडचिरोली :: देशाचा भविष्य हा तरुणाच्या हातात आहे, मात्र बहुतांश तरुण हे व्यसनाच्या आहारी गेल्याने तरुणांचे व देशाचे भविष्य हे धोक्यात असून त्यांना योग्य मार्गांवर आणणे काळाची गरज आहे आणि त्यामध्ये योग्य संस्कार रुजविण्याचा काम भागवत सप्ताहाच्या माध्यमातून होऊ शकतो असे प्रतिपादन गडचिरोली जिल्हा काँग्रेस […]

Continue Reading

विद्यार्थीनींना घेऊन जाणारी एसटी बस नाल्याजवळ कोसळली

गोंदिया(Gondia):- देवरी बसस्थानकावरुन (Bus-stand)चीचगड मार्गे चिचगडकडे निघालेल्या (बस क्रमांक एमएच ४०,एक्यु ६०५०) मानव विकास योजनेच्या बसच्या चालकाचे नियत्रंण सुटल्याने अब्दुलटोला गावाजवळील नाल्यात बस शिरल्याची घटना सकाळी आज ७.३० वाजेच्या सुमारास घडली. देवरी येथून शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थिनींना (Students) घेऊन ही बस चिचगडकरीता रवाना झालेली होती. या बसच्या अपघातात जिवितहानी झालेली नसून विद्यार्थीनींना किरकोळ जखमा झाल्याचे […]

Continue Reading

चार मुले नदीपात्रात बुडाली, एकाचा मृत्यू, तिघे वाचले

गडचिरोली : शहरापासून तीन किलाेमीटर अंतरावरील वैनगंगा नदीच्या बोरमाळा घाटातील पाण्यात चार शाळकरी मुले बुडाली. सुदैवाने यातील तिघे थोडक्यात वाचली. मात्र, एकाचा मृत्यू झाला. ही घटना ३० नोव्हेंबरला दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, उत्तरीय तपासणीला विरोध करत नातेवाईकांनी मृत मुलाचे शव जिल्हा रुग्णालयातून नेले. जयंत आझाद शेख (१०,रा. तेली मोहल्ला, हनुमान वॉर्ड, गडचिरोली) असे मृत मुलाचे नाव […]

Continue Reading

चार मुले नदीपात्रात बुडाली, एकाचा मृत्यू, तिघे वाचले

गडचिरोली : शहरापासून तीन किलाेमीटर अंतरावरील वैनगंगा नदीच्या बोरमाळा घाटातील पाण्यात चार शाळकरी मुले बुडाली. सुदैवाने यातील तिघे थोडक्यात वाचली. मात्र, एकाचा मृत्यू झाला. ही घटना ३० नोव्हेंबरला दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, उत्तरीय तपासणीला विरोध करत नातेवाईकांनी मृत मुलाचे शव जिल्हा रुग्णालयातून नेले. जयंत आझाद शेख (१०,रा. तेली मोहल्ला, हनुमान वॉर्ड, गडचिरोली) असे मृत मुलाचे नाव […]

Continue Reading

मुजोच्या गटाला दिलेल्या सर्व कामांची तात्काळ चौकशी करा.

⭕ सैनिक समाज पार्टीचे मुख्यमंत्र्यांना जलदगती निवेदन. ⭕ कारवाई न झाल्यास प्रशासना विरोधात आंदोलन करणार. गडचिरोली / प्रतिनिधी दि. ६/९/२०२४ येथील प्रतिष्ठित, लाचार होऊन पैशासाठी कामं करणाऱ्या मुकुंद जोशी यांच्या गटाला विना टेंडर दिलेल्या सर्व कामांची जिल्हा प्रशासनाने तातडीने चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी सैनिक समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष ॲड. शिवाजी डमाळे, विभागीय युवा अध्यक्ष […]

Continue Reading

आजची पत्रकारिता: तटस्थतेचा र्‍हास”

  🔹 चक्रधर मेश्राम यांनी लिहिला बिनधास्त विचार प्रवर्तक सुसूत्र,सविस्तर गोषवारा 🔹 मुकुंद जोशी कलंकित झाकला चोर आचारी पत्रकार ?? नागपूर / प्रतिनिधी – दिनांक- ९ सप्तेबर २०२४:- जागतिक आणि भारतीय पत्रकारितेचा इतिहास हा खुप पुर्वी पासुन चालत आलेल्या चळवळीच्या काळापासूनचा आहे. त्याकाळात पत्रकारितेचा उद्देश,जनतेला जागृत करून त्यांना न्याय हक्क आणि अधिकार मिळवून देण्यासाठी होता. […]

Continue Reading

बालविवाहाला हजर राहाल, तर गोत्यात याल

गडचिरोली : अक्षय्य तृतीया हा महत्त्वाचा मुहूर्त असल्याने या मुहूर्तावर सामुदायिक व एकल विवाह समारंभ आयोजित केले जातात. यामध्ये बालविवाह होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग, नवी दिल्ली यांच्याकडून १० मे रोजी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर होणारे बालविवाह रोखण्याबाबत केंद्र व राज्य शासनाकडून निर्देश प्राप्त झाले आहेत. १८ वर्षे वयापेक्षा जास्त वयाच्या पुरुषाने अल्पवयीन […]

Continue Reading